भारताचा इतिहास

भारताचा इतिहास हा प्रामुख्याने 3 भागात विभागाला जातो

1) प्राचिन भारताचा इतिहास

2) मध्ययुगीन भारताचा इतिहास

3)आधुनिक भारताचा इतिहास

संपूर्ण प्राचिन भारताचा इतिहास हा सुद्धा मुख्य 3 भागात विभागला जातो.

  1. अश्मयुग,
  2. ताम्रपाषाण युग
  3. महापाषाण युग

1 अश्मयुग

अश्मयुगीन इतिहास हा सुद्धा मुख्य 3 भागात विभागला जातो.

  1. पुराणाश्मयुग
  2. मध्याश्मयुग
  3. नवाश्मयुग

2 ताम्रपाषाण युग

3 महापाषाण युग

2) मध्ययुगीन भारताचा इतिहास

3)आधुनिक भारताचा इतिहास

संस्कृती / हडप्पा संस्कृती

वैदिक संस्कृती

  1. ऋग्वेद
  2. सामवेद
  3. यजुर्वेद
  4. अथर्ववेद

इतिहासातील पुढचा भाग म्हणजे संस्कृती, संस्कृती हि प्रामुख्याने 2 भागात विभागली जाते. 1.हडप्पा संस्कृती, 2.वैदिक संस्कृती.

गायत्री मंत्र

धर्म / जैन धर्म / बौद्ध धर्म

मगध साम्राज्य

मौर्य साम्राज्य

मौर्योत्तर काळातील सत्ता / देशी सत्ता / विदेशी सत्ता

सातवाहन

गुप्त साम्राज्य

वाकाटक घराणे

वर्धन घराणे

राष्ट्रकुट घराणे

चोळ साम्राज्य

संगम साहित्य

2) मध्ययुगीन भारताचा इतिहास

मध्ययुगीन भारताचा इतिहास हा प्रामुख्याने 5 भागात विभागाला जातो.

  1. तुर्की आक्रमणकारी
  2. दिल्लीची सुलतानशाही
  3. मुघलकाळ
  4. विजयनगर साम्राज्य
  5. बहमनी राज्य

तुर्की आक्रमणकारी

  1. मोहम्मद बिन कासीम
  2. महमूद गजनी
  3. मोहम्मद घोरी

दिल्लीची सुलतानशाही

  1. गुलाम वंश
  2. खिलजी वंश
  3. तुघलक वंश
  4. सय्यद वंश
  5. लोदी

Please follow and like us:
Pin Share
RSS
Follow by Email